मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माईसाहेब डॉ. सविता भिमराव आंबेडकर :-

परिनिर्वाण दिवस २९ मे माईसाहेब डॉ. सविता भिमराव आंबेडकर :- **********************************                अनेक शिल्पकार ,थोर समाजसुधारक होवून गेलेत.या थोर समाजसुधारकांना घडविण्यात महिलांची निर्माती म्हणून भूमिका अनन्यसाधारण ठरते. " प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एका स्त्रीचे साथ असतेच."                 बाबासाहेबांना रमाई गेल्यानंतर माईसाहेब आंबेडकरांनी देखील बाबासाहेबांची सावलीसारखी साथ दिली. मालवत्या ज्योतिची ऊर्जा म्हणून त्या अखंड कार्यरत राहिल्या. ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांनी महिलांना वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले .त्या त्या वेळेस महिलांनी सक्रीय सहभाग दिला. माईसाहेबांनी बाबासाहेब या मालवणार्या ज्योतीला आपल्या वैद्यकीय ऊर्जेचे इंधन देऊन अधिक प्रकाशमान केले.               माईंचा आयुष्याचा प्रवास हा सर्वसाधारण स्त्री प्रमाणे नव्हताच .ती एका असामान्य बुध्दीमान स्त्री  ची तेजस्वी वाटचाल होती.ती ही त्या काळातल्या सनातनी ,कर्मठ समाजात.     ...

त्यागमूर्ती रमाई !

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.       सुभेदार  रामजी आंबेडकर  हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना  भायखळा  मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये  इ.स. १९०६  या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर...

पाऊस / Rain

प्रेम आणि पाऊस दोन्हीही जवळ-जवळ सारखेच असतात.. आणि अविस्मरणीय असतात.. फरक एवढाच की.. पाऊस सोबत राहून अंग भिजवतो.. आणि प्रेम दूर राहून डोळे..

My thought

✍️ माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परंतू ,* तो जे शोधतो ते कधीचं भेटत नसतं... आणि ते शोधण्यातचं त्याचं पूर्ण आयुष्य संपतं... ते म्हणजे समाधान...!

आई का केलीस पाठवणी माझी ?

आई का केलीस पाठवणी माझी ?                                                 आजही ती एकटीच जेवत होती. नवरा,सासू,सासरे सगळ्यांची जेवण होऊन भांड्यांचा थर बेसिनमध्ये साचला होता. दोन वर्षांच्या लेकराला तासभर मागे पळून चार घास भरवून झोपवलं होतं. दिवसभर काम आणि मुलामागे  धावपळ करून करून कंभर दुखत होती. पायातून मुंग्या येत होत्या. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं वाटून अशक्तपणा डोके वर काढत होता.    काहीही न खाता फक्त शांत पडावस वाटत होतं पण भांड्यांचा ढिगारा समोर दिसत होता. मुलासाठी चार घास पोटात घालणं गरजेचेच होतं. तसही हे दुखणं रोजचच होतं... कोणाला सांगायचं आणि कोण समजून घेणार होतं?? अंग तापाने फणफणत असो की चक्कर येत असो की हाताला चटका बसलेला असो की अजून काय पण कामाला सुट्टी कधीच नव्हती. त्यात मला काही त्रास होतोय म्हणून तोंड पाडून बसलं तर अजूनच कप्प्यातल्या शब्दसुमनांचा वर्षाव व्हायचा. कितीही त्रास होत असला तरी आवढा मनातच गिळून ठसठसत्या दुखण्यासहित घरच्यां...

मातृदिनाच्या शुभेच्छा / happy mother day

आ म्हणजे आस्था,  ई म्हणजे ईश्वर !! आई तू उन्हा मधली सावली…  आई तू पावसातली छत्री !! आई तू थंडीतली शाल… आता यावीत दु:खे खुशाल!! आई म्हणजे मंदिराचा कळस… आई म्हणजे  अंगणातली पवित्र तुळस !! आई म्हणजे भजनात  गुणगुणावी अशी संतवाणी!! आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ  झाल्यानंतर प्यावं असं थंडगार  पाणी!! आई म्हणजे वेदने नंतरची  सर्वात पहिली आरोळी  ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- marathi to english translation A means fath , E is God !! mother , your the  shadow in the sun  mother , you are an umbrella in the rain !! Mom you cool shawal Let the sorrow come now !! Mother is the pinnacle of the temple . Mother means  Holy basil in the  courtyard !! Mother is in bhajan  praise be to god !! The mother is  obsessed with craving cool the drink after water !! The mother i...

बुद्ध जयंती / Buddha Jayanti

                                                                                             बुद्ध जयंती  किंवा  बुद्ध पौर्णिमा  हा  बौद्ध धर्मीयांचा  सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात  वैशाख पोर्णिमेच्या  दिवशी साजरा केला जातो.   या दिवशी तथागत  गौतम बुद्धांचा  जन्म, ज्ञानप्राप्‍ती व  महापरिनिर्वाण  या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.    बुद्ध पौर्णिमेला  बोधगया  येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात.  बिहारमधील  बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी  सत्याच्या  शोधासा...

आठवणी

काय लिहू, कोणासाठी लिहू सगळेच आजकाल busy झालेत ? लिहण्यासारखं खूप काही आहे पण आठवणी मात्र मनात आहे . मन हलकं करायचं होतं त्या माणसापुढे ती माणसचं जवळ नाहीत . बोलायचं होतं खूप काही तिच्याजवळ पण आठवणी शिवाय काहीच नाही...

My thought

तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल. माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात पण  काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..