मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

poem on covid 19

कुठून आला हा रोग ? नांव त्याच कोरोना , कोरोना कोरोना .  कोरोनानं सार्या विश्वाचा नाश केला .  म्हणून प्रत्येकाने स्वतः चाच बचाव केला .  प्रत्येकाला हवा हवा वाटणारा माणूस परका झाला ?  जणू काही संवादच  संपुष्टात आला  . देशातील अर्थ  व्यवस्थेचा  कणाच  मोडला  , अन्  प्रत्येकाचा रोजगार बुडाला  कथा कुणाची व्यथा कुणाला  ? असा प्रश्न निर्माण झाला  अनेकांचा रोजगार बुडाला .  जो तो बेघर झाला  दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला  ? ज्याचं हातावरच पोट आहे , तो मात्र उपाशी राहिला . आणि कुणीतरी आपल्याला मदत करील या  या आशेवरती राहिला ? ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- TRANSLATE TO MARATHI TO ENGLISH .  Where did the disease come from? Name the same corona, corona corona. Corona destroyed the whole universe. So everyone defended themselves. The man everyone wants to...

विचारधन / Consideration

" हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा, जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा. आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो.

विना तिकीट प्रवास केल्यास ? Travel without a ticket ?

          विना तिकीट प्रवास केल्यास टीसी ने पकडल्यास ?                      घाबरून जाण्याची गरज नाही.  कामासाठी उशीर झाल्यास आपण कधी कधी असेच विना तिकिट प्रवास करण्याचा निर्णय घेतो. पण मनात टीसी ने पकडले तर काय होईल अशी सारखी धाकधूक चालू असते. त्यात भारतीय लोकसंख्या इतकी वाढली आहे की करोडो लोक रोज रेल्वेने प्रवास करत असतात. परिणामी तिकीट खिडकीवर भली मोठी रांग लागलेली असते. मग बहुतांश वेळा लोक विना तिकीट प्रवास करण्याचा मार्ग अवलंबत असतात .    त्याचप्रमाणे कधीकधी घाईघाईत रेल्वे तिकीट गहाळ होते. आणि नेमके त्याच दिवशी टीसी पकडतो आणि अव्वाच्या सव्वा दंडाची रक्कम वसूल करतो त्यामुळे नक्कीच त्रेधा तिरपीट उडते. लोकांना तिकिटे मिळत नाहीत आणि टीसीने जास्त दंडाची रक्कम घेतल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे , आतापर्यंत बरीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामध्ये टीसीद्वारे लोकांकडून अवैध बंदोबस्त केला जात आहेत , परंतु आता असे होणार नाही , भारतीय रेल्वेने अलीकडे अशी सुविधा सुरू केली आहे...

लेख क्रमांक 1. स्वतः मधील शक्तीचा पुर्ण वापर.

   यश म्हणजे काय ?    तुम्हांला कदाचित आश्चर्य वाटेल पण पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये  काही ना काही विशिष्ट शक्ती असतेच .  मी येथे  ' प्रत्येक व्यक्ती ' असा  उल्लेख केला आहे , का बरं ?  कारण तुम्ही याला अपवाद आहात , असा तुमचा गैरसमज होऊ , नये म्हणुन या विधानात तुम्ही सुद्धा समाविष्ट आहात .                                 तुमच्या मध्ये असणार्या  शक्तीचे दुसरे एक वैशिट्ये  आहे , ते म्हणजे तुमच्याजवळ जी शक्ती किंवा कौशल्य आहे , त्या प्रकारचे कौशल्य दुसर्या व्यक्तींजवळ असू शकते . परंतु त्यात संपूर्णतः साम्य असू शकत नाही. म्हणजे बाह्यतः सारख्या वाटणार्या  कौशल्यातही वेगळेपणा आढळून येतो .                                             आठ दहा मराठी लेखक विनोदी लेख लिहीत असतील , तेंव्हा विनोदी लेखन हे त्यांच्यातील ...

Love filing

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे, उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे, आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे........... एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे, सूर त्याचा आणि शब्द माझे असावे......

बाप /वडील/Father

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर, "आई ग...!" हा शब्द बाहेर पडतो... . पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा "बाप रे!" हाच शब्द बाहेर पडतो... . छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो.... 

आयुष्य / जीवन /life

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात  एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट  मत बनवण्यापेक्षा,  आपण स्वतः चार पावले चालुन  समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन  मगच खात्री करा.  नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...  बोलताना शब्दांची उंची वाढवा  आवाजाची उंची नाही.  कारण..  पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,  विजांच्या कडकडाटामुळे नाही.. आणि वाहतो तो झरा असतो  आणि थांबतं ते डबकं असतं.. डबक्यावर डास येतात  आणि झऱ्यावर राजहंस!!  “निवड आपली आहे.."  कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही  हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल  हे सांगता येत नाही.  डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,  अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

आई / Mother

ती फ़क्त आईच!! सकाळी दोन धपाटे घालुन उठवते ती आई उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते... ती आई नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते ती आई पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते ती आई परतिची आतुरतेने वाट बघत असते ती आई आपण झोपत नाही तोवर जागी असते ती आई आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण ती फ़क्त आईच...

My thought

तुम्ही लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही, तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही, पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल, त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा.

my thought

वादविवादामध्ये जेंव्हा  आपल्याला राग यायला लागतो , तेंव्हा आपण सत्याचा मार्ग सोडतो आणि  केवळ स्वतः साठी प्रयत्न करायला लागतो . 

प्रेम / Love

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं दु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का? ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का ?

मैत्री /Friendship

समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला, मी शेवाळ नाही, असं ही नाही, संकटात साथ सोडून पाळणारा, मी आहे दीप स्वतः जळून इतरांना प्रकाश देणारा...

My poems

* स्वप्न माझे   * मी माझ्या स्वप्नांना दूर जाताना पाहिलंय , मी ही पाहिलंय , तिनंही  पाहिलंय , आणि इतरांनीही  पाहिलंय .  खरं  तर तिच्याशी खूप काही बोलायचे होते , पण सर्व काही मनातच राहिलंय  ? ती माझ्यापासुन  दूर जाताना  , मी मात्र  पाहतच राहिलोय .  ती मागे वळून पाहिलं  याचं  आशेवरती  राहिलोय  .  कदाचित  याच विचाराने माझं मन तीळ - तीळ  तुटतंय . .....  एके काळी  ती मला  भेटायची , बरच काही मनातलं  सांगायची .  आणि सांगता सांगता  गालात  गोड  लाजायची .  पण  आज खूप वेगळी आहे  .  ती तिच्याच तालात आहे , मी मात्र  तिच्यातच गुंतलो आहे .  आणि पुन्हा एकदा सर्व काही ठीक होईल , याच आशेवरती राहिलोय .  आणि पुन्हा  एकदा  तिचाच  विचार करू  लागलोय .  फक्त तिचाच विचार करू लागलोय .  धन्यवाद  ......